- Home »
- PM Modi
PM Modi
‘आम्हाला नकली म्हणणारे बेअकली’, उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात
राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावी लागतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
रोड शो फक्त गुजराती परिसरात, अन्य भागात मोदी का गेले नाही? शरद पवारांची टीका
Sharad Pawar हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शो झाला. यावरून मोदींवर टीका केली.
कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्राची जनता तुमचा घमेंड उतरवणार; राऊतांचे टीकास्त्र
मोदींना रस्त्यावर यावे लागले. तुम्ही कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभी राहणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.
…म्हणूनच मोदींनी सभा टाळून रोड शोचा आग्रह केला; शरद पवार गटाची खोचक टीका
भ्रष्टाचारी व घोटाळेबाज उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये यासाठीच सभा टाळून, भाषणबाजी टाळून मोदींनी फक्त रोड शोचाच आग्रह केला.
…तर ब्रृजभूषण सिंगचा राजीनामा का घेतला नाही?, कराळे गुरुजींचा मोदींना सवाल
शातील प्रत्येक महिला मोदींना आईसमान असेल तर कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या बृजभूषणचा मोदींनी राजीनामा का घेतला नाही, असा सवाल कराळेंनी केला.
मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो! वडेट्टीवार आक्रमक; ‘सत्तापिसासू भाजप मृतदेहावरून रॅली काढतंय का?
सत्तापिसासून भापजचा संवेदनशीलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. - विजय वडेट्टीवार
काही भोंग्यांकडून दररोज सकाळी जनतेची दिशाभूल; दादा भुसेंची राऊतांवर टीका
Dada Bhuse यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमध्ये प्रचार सभेत बोलत होते.
Rashmika Mandana कडून पीएम मोदींवर स्तुतीसुमनं; म्हणाली 10 वर्षांत भारताने…
Rashmika Mandana ने मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शेवडी-न्हावाशेवा अटल सेतू या समुद्री मार्गाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं
भाजपमध्ये सर्व इम्पोर्ट-एक्सपोर्ट माल, मोदीदेखील एक्सपोर्ट होतील; राऊतांनी डिवचलं
Sanjay Raut ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नेते आणि उमेदवारांवरून टीकास्त्र सोडलं.
ठाण्यात नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी-ठाकरे एकत्र येणार; आंबेडकरांचा मोठा दावा
लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.