- Home »
- PM Modi
PM Modi
4 जूनला इंडियाचं सरकार बनतंय; मोदींच्या हातातून निवडणूक निसटली…; राहुल गांधींचे टीकास्त्र
कॉंग्रेसचे अंबानी आणि अदानी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप मोदींनी केला. या आरोपावरून आता कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
राहुल गांधींच्या गाईडकडून देशवासीयांचा अपमान; पित्रोदांच्या वर्णभेदी वक्तव्याचा मोदींकडून समाचार
PM Modi यांनी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांच्या भारतीयांच्या रंगावरून केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
मोदींना आली गोपीनाथ मुंडेंची आठवण! म्हणाले, माझ्याशी बीडच्या विकासाबद्दल बोलायचे
आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
काँग्रेसकडून दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट; वडेट्टीवारांच्या कसाबच्या विधानावर मोदींची खडसून टीका
PM Modi यांनी विजय वडेट्टीवार यांच्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबचं समर्थन करण्यावरून जोरदार निशाणा साधला.
मतपेट्या उघडतील तेव्हा ना पंतप्रधान बदलणार, ना अहिल्यानगरचा खासदार; खा. विखेंना विश्वास
Sujay Vikhe यांनी मतदारांना पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं.
पराभवाच्या भीतीने मोदींकडून धार्मिकतेवर लोकांना भडकावणं सुरू; कॉंग्रेसचं टीकास्त्र
Ramesh Chennithala यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
Video : भर सभेत मोदीजी म्हणाले, ”शिंदेजी तुम्हारा आवाज बैठ रहा है!” शिंदेंच्या विधानाने मेळाव्यात हशा
उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले.
तुम्ही चाट पडाल! मोदींनीच पुतीनला फोन लावून रशिया-युक्रेन युध्द…; अजितदादांकडून मोदीचं कौतुक
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यसााठी नरेंद्र मोदींनीच (Narendra Modi) पुतीन यांना फोन करून रशिया - युक्रेन युध्द थांबवलं होतं,
ज्येष्ठ नेत्याचा अपमान पंतप्रधानांना शोभत नाही; पवारांवरील टीकेवरून राहुल गांधींकडून मोदींचा समाचार
Rahul Gandhi यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सभा घेतली यावेळी त्यांनी शरद पवारांचा अपमान केला म्हणून मोदींवर टीकास्त्र सोडलं.
मोदींची आणि दारूड्याची वृत्ती सारखीच, त्यांना आणखी 5 वर्षे दिल्यास देश कंगाल..; आंबेडकरांचे टीकास्त्र
दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.