- Home »
- PM Narendra Modi
PM Narendra Modi
ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही.; राज ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.
‘Operation Sindoor’मध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा खात्मा
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडा, युद्धासाठी कच खाऊ नका; आंबेडकरांचा मोदींना सल्ला
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास
PM Narendra Modi: भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात.
बिहार निवडणुकीआधी मोदींचं ट्रम्प कार्ड, कॉंग्रेसला प्रचाराचा मुद्दाच ठेवला नाही, आणखी काय साधलं?
Caste census : देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलाय. या निर्णयाचा कॉंग्रेसवर मोठा परिणाम होणार आहे.
जातीय जनगणना का महत्वाची? जाणून घ्या 3 मोठी कारणं…
देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (30 एप्रिल) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Pahalgam Terror Attack : मोदींच्या फ्री हँडमुळे अधिक आक्रमक होते इंडियन आर्मी; वाचा आतापर्यंतचा इतिहास
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिल्याने पाकिस्तानसह चीनला चांगलीच धास्ती लागलीयं.
देश दु:खात अन् भाजप नेते सोहळे करताहेत, लाज कशी वाटत नाही?, कॉंग्रेसची टीका
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांची जीव गेला आणि अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, लाज कशी वाटत नाही?
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला धडकी; इलाका तुम्हारा धमाका हमारा, भारताकडून मोठे संकेत
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठे संकेत देण्यात आले असून पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आलीयं.