काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत, असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निकालाचा दाखला देत काँग्रेस पक्षाला जागा दाखवलीयं. ते लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
संसदेत राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना हिंदु समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केलं होतं.
परमात्मा थेट पंतप्रधान मोदींच्या आत्म्याशी बोलतो, या शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसले आहेत. ते संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलत होते.
उत्तर प्रदेशातील निकालांचा अर्थ असा नाही की लोकांची रामभक्ती कमी झाली आहे. पण, प्रत्येक रामभक्त भाजपला मतदान करेल, असं गृहीत धरणं चुकीचं आहे.
देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार आणलं आहे. लोकांनी तिसऱ्या वेळेस सरकारवर विश्वास टाकला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना अजितदादांच्या खासदाराने लोकसभा गाजवलीयं. सुनिल तटकरे शुभेच्छा देताना अमित शाहांसह राजनाथ सिंहही ऐकत राहिल्याचं दिसून आलं.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथे कार्यक्रमात बोलताना राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडूकांचे संकेत दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?