- Home »
- Prashant Kishor
Prashant Kishor
मोठी बातमी! प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?, प्रियंका गांधींची घेतली भेट
बिहारच्या निकालानंतर जवळपास एका महिन्यानंतर प्रशांत किशोर यांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतल्याने वेगळवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
बिहार निवडणुकीतील पराभवाचं चिंतन, प्रशांत किशोर यांचा 24 तासाचं मौन संपलं, केली मोठी घोषणा
लोकांशी संवाद साधतील आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आणि ते करण्यासाठी सरकार काय करत आहे असा आढावा ते घेणार आहेत.
बिहार विधानसभा निवडणूक! नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का?, भाजपच्या डोक्यात काय? वाचा सविस्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकांचा ‘शंखनाद’; 6 अन् 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान; 14 नोव्हेंबरला निकाल
2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Video: मोठी बातमी! प्रशांत किशोरला बिनशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटका
Prashant Kishor : बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर यांना बिनशर्त जामीन मिळाला आहे.
Video: मोठी बातमी! प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना अटक, काय आहे कारण ?
पहाटे चारच्या सुमारास बिहार पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं. पोलीस त्यांना रुग्णवाहिकेत घालून AIIMS रुग्णालयात घेऊन गेले.
बाब्बो! फक्त एक निवडणुकीसाठी १०० कोटी; प्रशांत किशोरांचा मोठा खुलासा
कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एक सल्ला देण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो असे प्रशांत किशोर म्हणाले.
बिहारच्या राजकारणात नवा भिडू; प्रशांत किशोरांचा ‘जनसुराज’ कुणाला देणार धक्का?
निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.
बिहारी राजकारणात ट्विस्ट! नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची घोषणा
आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.
निवडणुकीत भाजपचं नुकसान का झालं? प्रशांत किशोर म्हणाले, 400 पारच्या घोषणेनं…
चारशे पारचा नारा ज्यानं कुणी लिहिला तो अर्धवट होता. हा नारा कशासाठी देत आहोत याचं कारण त्यांना सांगायला हवं होतं.
