कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
महायुती सरकारने काढलेल्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिला .
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.
बाळासाहेब थोरात यांनी एवढे वैफल्यग्रस्त होणं योग्य नाही चाळीस वर्षे तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता उपभोगली आहे.
Radhakrishna Vikhe Will clear Manoj Jarange Misunderstanding : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची केव्हाही तयारी आहे. आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत महायुती सरकारने (Mahayuti) जे काम केले, तसे निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात होवू शकले नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टिका करुन, आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. महाविकास […]
Radhakrishna Vikhe criticizes Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतदारांच्या बोगस याद्या आणि खोट्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला असला, तरी त्यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) जोरदार पलटवार केला आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक सैनिकी यशावर संशय घेणाऱ्यांना मतचोरीसारख्या मुद्द्यावर बोलण्याचा […]
एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की एकनाथ शिंदे
जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना 174 कोटी आणि रब्बी हंगामाकरीता 17 हजार 517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे