- Home »
- Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe
Maratha Protest : जरांगेंचं वादळ मुंबईत; सरकराच्या हालचाली सुरू, पहिली प्रतिक्रिया आली
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.
“बाळासाहेब थोरातांची दहशत मोडून काढणार”, अमोल खताळांवरील हल्ल्यानंतर मंत्री विखे संतापले
बाळासाहेब थोरात यांनी एवढे वैफल्यग्रस्त होणं योग्य नाही चाळीस वर्षे तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता उपभोगली आहे.
मोठी बातमी! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करणार, कुठे होणार चर्चा?
Radhakrishna Vikhe Will clear Manoj Jarange Misunderstanding : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची केव्हाही तयारी आहे. आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत महायुती सरकारने (Mahayuti) जे काम केले, तसे निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात होवू शकले नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टिका करुन, आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. महाविकास […]
‘ऑपरेशन सिंदूरवर शंका घेणाऱ्यांना… जोडे मारो’ मंत्री राधाकृष्ण विखेंचा राहुल गांधींवर निशाणा
Radhakrishna Vikhe criticizes Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतदारांच्या बोगस याद्या आणि खोट्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला असला, तरी त्यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) जोरदार पलटवार केला आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक सैनिकी यशावर संशय घेणाऱ्यांना मतचोरीसारख्या मुद्द्यावर बोलण्याचा […]
“एक-दोन जिल्ह्यांत पालकमंत्रिपदावरून नाराजी, आता मुख्यमंत्री..”, विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
जनाची नाही तर मनाची ‘ते’ वक्तव्य पवारांसाठीच…, मंत्री विखेंनी मांडली भूमिका
Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की एकनाथ शिंदे
शेतकऱ्यांना गुडन्यूज! जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 174 कोटींचे अनुदान; मंत्री विखेंची माहिती
जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना 174 कोटी आणि रब्बी हंगामाकरीता 17 हजार 517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे
18 वर्षात त्यांनी फक्त 5 कोटी खर्च केले, सुजय विखेंचा नाव न घेता थोरातांवर निशाणा
विरोधकांनी अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. 40 वर्ष सत्तेत राहूननही पाणी न आणता आल्यानं जनतेनं त्यांना बाजूला केलं.
पाणी आणण्यात तुमचे योगदान काय, तुम्ही 8 महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल
चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? - बाळासाहेब थोरात
जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 100 कोटीहून अधिकचा निधी वर्ग
Kisan Sanman Yojana : किसान सन्मान योजनेच्या (Kisan Sanman Yojana) माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार शेतकऱ्यांच्या