- Home »
- Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe
आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन
Utkarsha Rupwate : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाची तरतूद वगळण्यात आल्याप्रकरणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री
“वाळू धोरणात कसूर नाही, अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली”, मंत्री विखेंची सारवासारव
प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र, वाळूच्या धोरणाबाबत आम्ही अतिशय कठोर राहिलो आहोत.
वाल्मिक कराड ‘इफेक्ट’, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, बीडचे नवे पालकमंत्री अजित पवार
Dhananjay Munde : राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सुजयच्या वक्तव्याने साई भक्तांच्या भावना दुखावल्या, पण त्यांचा हेतू…; राधाकृष्ण विखे काय म्हणाले?
सुजय विखेंच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. त्यांच्या बोलण्याने भावना दुखावल्या गेल्या हे मान्य. पण, भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
मिठाचा खडा पडलाच! राम शिंदेंच्या सत्काराला विखेंची दांडी; नगरमध्ये एकीचं बळ दिसलंच नाही
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाल्यानंतर पक्षानं त्यांना बळ दिलं. विधानपरिषदेच्या सभापतिपदी संधी दिली. एका अर्थाने राम शिंदेंच राजकीय पुनर्वसनच केलं. राम शिंदेंच्या रुपाने अहिल्यानगर जिल्ह्याला मानाचं पद मिळालं. म्हणून सर्वपक्षीयांनी एकत्र येत त्यांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं होतं. आज हा कार्यक्रम नगर शहरात आयोजित करण्यात आला […]
“मी नाराज नाही, जलसंपदा खात्यात कामच काम..”, नाराजीच्या चर्चांना विखेंचा फुलस्टॉप!
मंत्रिमंडळाच्या खात्यांच्या वाटपावर कोणीही नाराज नाही, जलसंपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही.
महसूल गेलं, जलंसपदाही अर्धचं मिळालं; मातब्बर विखेंचं मंत्रिमंडळात डिमोशन?
राधाकृष्ण विखे यांच्याकडील महसूल खात्याचा कारभार काढून घेत त्यांना जलसंपदा खाते देण्यात आले.
“फडणवीसांनी जबाबदारी दिली मी पूर्ण समाधानी”; मंत्रिपदावर विखेंनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.
मंत्र्यांच्या खात्यांचं विभाजन का झालं? भाजपाच्या मंत्र्यानं क्लिअरच केलं..
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.
विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित
राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. या नेत्यांना कमी महत्वाची खाती मिळाली आहेत.
