काल दिल्लीत ओबीसी मेळाव्यात बोलताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी सहभाग महासंमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.
भारताचे परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केलं, ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरातून एकही देश भारतामागे उभा राहिलेला नाही असं राहुल गांधी म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूकांवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
आयकर अपीलीय न्यायाधिकरण आयटीएटीने आयकर रिटर्न विलंबाने दाखल करणे आणि रोख दान मर्यादेचे उल्लंघन या कारणांमुळे काँग्रेसचा दावा नाकारला आहे.
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधी यांचा थेट आरोप.
Rahul Gandhi : पाटण्यात युवा काँग्रेसने (Youth Congress) महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण-तरुणी हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारने बिहारला (Bihar) बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे,अशी टीका त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया […]
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी फेरपडताळणीत गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
Harshvardhan Sapkal On Satyajit Tambe : महाराष्ट्र विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) गेल्या
आसामचे मुख्यमंत्री स्वतःला 'राजा' समजतात. पण ते जास्त काळ सत्तेत राहणार नाहीत. ते लवकरच तुरुंगात जातील - राहुल गांधी