- Home »
- Rss
Rss
तुमची सत्ता सत्त्याच्या बळावर उलथवून टाकू, रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजप अन् RSS’वर घाव
हा देश सत्याचा आहे. देशातील जनतेला सत्य समजते आणि त्यासाठी लढते. पण संघासाठी सत्य नव्हे, सत्ता महत्त्वाची आहे.
देशाच्या स्यायत्त संस्थांनावर पूर्ण कब्जा…, लोकसभेत राहुल गांधींचा भाजप आरएसएसवर वार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करताना, राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत.
काँग्रेस अध्यक्ष खरगेंना मोठा दिलासा, ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने याचिका फेटाळली
Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली
आरएसएस शताब्दी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
Priyank Kharge : देशातील अनेक ठिकाणी आरएसएस शताब्दी सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात अनेक सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते
‘मला आरएसएसचा तिरस्कार’ केरळमध्ये 26 वर्षीय इंजिनिअरची 15 पानी सुसाईड नोट लिहित जीवन संपवलं?
Software Engineer केरळमध्ये इंजिनिअरचा मृतदेह लॉजमध्ये लटकलेला सापडला. त्याने 15 पानी सुसाईट नोट लिहून आरएसएसबद्दल धक्कादायक दावा केला.
Video : ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला; उद्धव ठाकरेंनी फुंकलं पालिका निवडणुकीचं रणशिंग
भाषणं सुरु झाल्यावर दरवाजा बंद करण्याची गरज वाटली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
मोदींना टाटा,बाय-बाय करा, ओबीसींचा घात भाजप अन् आरएसएसनेच केला; आंबेडकरांचा सल्ला
Prakash Ambedkar यांनी मोदी आणि संघावर टीका करत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला ओबीसी समाजाला दिला आहे.
डॉ. आंबेडकरांच्या चिंता अन् विचार प्रक्रिया संघासारख्याच; माजी राष्ट्रपती कोविंद यांचं मोठं विधान
माझ्या जीवनावर दोन डॉक्टरांनी अमीट छाप उमटवली. यात एक होते, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर.
RSS चा घुसखोरीविरोधी रोडमॅप तयार! PM मोदींची रणनिती नेमकी कशी? दिल्लीत भाषण…
पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण विधानं केलं. संघाकडे घुसखोरीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एक ठोस रोडमॅप तयार आहे.
अनेकदा संघाला चिरडण्याचे प्रयत्न पण…, आरएसएस शताब्दी समारंभात PM मोदी स्पष्टच म्हणाले
PM Modi On RSS : स्वातंत्र्यानंतर संघाला अनेकदा चिरडण्याचे प्रयत्न झाले पण संघ वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
