- Home »
- Sangram Jagtap
Sangram Jagtap
महायुतीसाठी प्रामाणिक प्रयत्न पण शेवटच्या क्षणी…, आमदार संग्राम जगतापांनी केला मोठा खुलासा
Sangram Jagtap Interview : राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिकेत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना
मुकुंदनगरमध्ये उमेदवार का नाही? आमदार जगताप म्हणाले, संविधानाला मानणारे….
Sangram Jagtap Interview : राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिकेत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण
सिस्पेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी CBI चौकशी; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत बोलताना सिस्पेच्या हजारो
आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही; संग्राम जगताप विरोधकांवर भडकले
Sangram Jagtap : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीकडून जोरदार प्रचार
नागरिकांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या उमेदवारांकडेच : आ. संग्राम जगताप
Sangram Jagtap: निवडणुकीच्या पहिल्याच टप्यात युतीच्या दोन्ही पक्षांचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने युतीने विजयी आघाडी घेतलीय.
शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे पाठबळ; आमदार संग्राम जगताप
Sangram Jagtap: महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीचे उमेदवार हे सक्षम व कार्यक्षम आहेत. तसेच कोणत्याही प्रसंगी २४ तास उपलब्ध आहेत.
अहिल्यानगरमध्ये भाजप व राष्ट्रवादीत युती ! राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक 34 जागा लढणार, भाजपला किती ?
Ahilyanagar Municipal Election 2026: Ahilyanagar Municipal Election 2026 भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्याच शिलेदारांना मैदानात उतरविले आहे. जगतापांचे अनेक निष्ठावान मैदानात.
विखे-जगताप जोडी पुन्हा दक्षिणेत, अजितदादांकडून निवडणुकीसाठी जगतापांवर मोठी जबाबदारी
Sangram Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अहिल्यानगर दक्षिणचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या नोटीसनंतरही जगतापांच्या सभा! संगमनेरमधील मोर्चामध्ये भगवी टोपी टाळत मवाळ भूमिका
Sangram Jagtap यांना पक्षाकडून नोटीस बजावली गेली आहे. त्यानंतरच्या सभेमध्ये जगतापांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
मुस्लीम भारताला युद्धाचे घर मानतात: डॉ. आंबेडकरांनी पुस्तकात लिहून ठेवलंय, गोपीचंद पडळकरांचे खळबळजनक विधान
काश्मीरमध्ये १०० टक्के हिंदू होते. आज तिथली काय परिस्थिती आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे.
