पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात त्याला फार महत्व देण्याची गरज नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली.
सदाभाऊ खोत म्हणतात, महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत फडणवीस आणि पवारांनाही दिली ही पदवी.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीमध्ये फक्त लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोन योजना चालतात अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे.
Rajendra Shingne : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत
बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणार्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्यानंतर शरद पवार यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होणार.
Laxman Hake : दुसऱ्यांना पाडायची भाषा करणारे मनोज जरांगे हे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षणाबाबत काहीच करू शकत नाही.