- Home »
- Thane
Thane
“आंदोलनाला राजकीय म्हणता लाजा वाटू द्या”; बदलापुरातील आंदोलनावरून जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल
चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला तुम्ही राजकीय म्हणता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे.
मोठी अपडेट! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीची तीन नेत्यांना सुपारी; ठाण्यातील राड्यावर राऊतांचा संताप
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
वाद पेटला ! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या गाडीवर बांगड्या, शेण फेकले
मनसेचे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झालाय.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात Uddhav Thackeray यांची तोफ धडाडणार ! नवा वार कोणता करणार ?
Shivsankalp Melava गडकरी रंगायतन येथे होतोय. Uddhav Thackeray यांच्यासह आदित्य ठाकरे, प्रवक्ते संजय राऊतही या मेळाव्यात भाषण करणार आहेत.
धक्कादायक! वाढदिवसाच्या पार्टीत दारू कमी पडल्याने ‘बर्थ डे बॉय’ला चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं
उल्हासनगरमधून धक्कादाय बातमी समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
पुढील 5 दिवस सावधान! कोकण, मराठवाड्यासह ‘या’ भागात धो धो पावसाला होणार सुरुवात
Maharashtra IMD Alert : संपूर्ण राज्यात आता मान्सूनने (Monsoon) आगमन केल्याने काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पावसाची सुरुवात
येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
मला माफ करा, माझ्याकडून अनावधानाने बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला; आव्हाडांनी मागितली माफी…
माझ्याकडून मनुस्मृतीचे पुस्तक फाडत असताना बाबासाहेबांची प्रतिमा फाडली गेली. त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. - जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र तापला! आजही उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा
धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.