- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
हा भगव्याला लागलेला कलंक, तो पुसून काढण्याची वेळ आली, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray On Eknath Shinde : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर
आमची इज्जत गेली, पंकजाच्या पराभवाची सल अद्यापही मनात, धनंजय मुंडेंनी बीडमध्ये बोलून दाखवलं
Dhananjay Munde On Pankaja Munde : विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसह मेळावे घेत
“उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम..”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना होती. म्हणून त्यांनी मला मुद्दाम गुहागर येथून उभं केलं.
‘शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या बायकोला माहिती नसते तर …, आव्हाडांचा फडणवीसांना खोचक टोला
Jitendra Awad On Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) आरोप प्रत्यारोप सुरू आहे.
महायुतीच्या नेत्यांच्या मनातही CM पदासाठी फडणवीसांचे नाव नाही, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
शरद पवारच काय तर महायुतीच्या नेत्यांच्या मनातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
“उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो काँग्रेसची साथ सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘मविआ’साठी युती सरकारचाच फॉर्म्युला; 2024 मध्ये घडतंय 29 वर्षांचं पॉलटिक्स..
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.
शिरसाट यांच्याविरोधात ठाकरेंची खेळी; भाजपचा जुना शिलेदार जड जाणार?
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे राजू शिंदे अशी लढत होणार
शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूलाच सांगितला म्हणाले, ‘ज्यांचं संख्याबळ..’
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबद्दल संख्याबळावर निर्णय घेतला जाईल. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल.
ठाकरेंची लायकी नाही ते भ्रष्ट नेते, नारायण राणेंचा ठाकरेंसह शरद पवारांवर हल्लाबोल
Narayan Rane On Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
