- Letsupp »
- video
व्हिडिओ
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Meenakshi Seshadri | ‘हिरो’ चित्रपटाचे 40 वर्ष; मीनाक्षी शेषाद्रीने दिला आठवणींना उजाळा | LetsUpp
हिरो या सुपरहिट चित्रपटाला 40 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी चित्रपटाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आवर्जून पाहा मीनाक्षी शेषाद्री यांची Exclusive मुलाखत.
-
साऊथचे संदीप वांगा मराठमोळ्या लिमयेंसाठी का थांबले?
‘अॅनिमल’ चित्रपटाची ऑफर ते डायलॉगपर्यंतचे पडद्यामागचे अनेक किस्से अभिनेते उपेंद्र लिमये यांनी उलगडले. लेट्सअपने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
-
राज्य मागासवर्ग आयोग : शिंदे-फडणवीसांना अडचणीत आणणारे तीन आरोप कोणते? LetsUpp Marathi
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला महत्वाची जबाबदारी दिली होती. मात्र आता याचं राज्य मागासवर्ग आयोगालाच गळती लागली आहे. या आयोगातील सदस्य आणि अध्यक्षांनी शिंदे-फडणवीसांवर आरोप करत राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांना अडचणीत आणणारे तीन आरोप कोणते ते जाणून घ्या…
-
Manoj Jarnge vs Devendra Fadanvis : मराठा आरक्षण आंदोलनामुळे फडणवीस बॅकफूटवर कसे ?
मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजपला फटका बसतो आहे का? मराठा समाजाच्या भावनांचा वापर करून भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा हा प्रयत्न आहे का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून जरांगे पाटील हे भाजप विरोधातील हवा पेटवत आहेत? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
-
IT Raids: तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या पैशांचे, सोन्याचे आणि मालमत्तेचे पुढे काय ? LetsUpp Marathi
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या दहा ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये आतापर्यंत तीनशे कोटीहून अधिक रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या जप्त करण्यात आलेल्या पैशांचं, सोन्याच्या दाग-दागिन्यांचं आणि मालमत्तेचे पुढे काय होतं? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे याबद्दलच सोप्या भाषेत समजून घ्या.
-
Onion Export Special Report | कांदा करणार महायुतीचा वांदा : कांद्यामुळे सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली
कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. त्यामुळे राज्यातील 42 पैकी किमान 32 विधानसभा मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना समाना करावा लागू शकतो. तर राज्यातील 7 लोकसभा आणि 32 विधानसभा मतदारसंघ कोणकोणते आहेत? याचा सविस्तर आढावा.










