अहमदनगर : काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विधिमंडळ पक्षनेते (Legislative Party Leaders) पदाच्या राजीनाम्यावर माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरातांचा हा निर्णय व्यथित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सुधीर तांबे म्हणाले, […]
अहमदनगर : पद्मश्री किताबाने सन्मानित असलेल्या तसेच बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पोपरे या थेट आता रस्त्यावर उतरल्या आहेत. अकोले तालुक्यात ग्रामीण भागात सर्रास पाणे दारूची खुल्याआम विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्य परिवारांचे कुटुंब उध्वस्त होत चालल्याचे […]
अहमदनगर : पुण्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील सुप्यात एका पानाच्या दुकानाची तोडफोड करीत कोयता गॅंगच्या सदस्यांकडून एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. नेमकं प्रकरण काय? पारनेर तालुक्यातील सुपा येथे काल दि. 5 रोजी एका पान दुकानाची तोडफोड करत कोयता गँगने एकाला […]
अहमदनगर : जे शिवसेनेतून बाहेर पडलेत ते निवडणुकीतून पडले असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर साधला आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज अहमदनगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले, 1991 साली शिवसेनेचे आमदार फुटले होते. त्यावेळी अनेक नेते शिवसेना सोडून गेले […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात नीम थापा, राज तिवारी यांनी तर १० किलोमीटर प्रकारात महादेव घुगे, दीपचंद भारती व विशाखा भास्कर यांनी आपल्या गटात विजेतेपद मिळविले. […]
कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर एक महिनाभरासाठी सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी (Chhatrapati Shahu Maharaj Terminus) रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसही (kolhapur tirupati haripriya express) आजपासून (दि. 5) आठ दिवस बेळगावमधून सुटणार आहेत. पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या एवढे दिवस बंद न ठेवता या गाड्या कोल्हापूर ते कराडपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी प्रवासी […]