आंबेगाव तालुका विविध विकासकामांमुळे राज्यात ओळखला जात आहे. हे तालुक्याला वैभवाचे दिवस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे आले आहेत
तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.
उपमुख्यमंत्री सांगलीला गेले. त्यांनी सांगितलं एवढ्या योजना केल्यात ह्यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाहीत. अरे, बापाला नाही तुझा काकाच पूर्ण करणार.
यामधून भाजपने लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीसाठी आणल्याचे उघड झालं आहे. मला वाटतं, चोराच्या मनात चांदणं बोलतात,
आतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांत केलेली कामे यापुढेही करायची आहेत.
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.