- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘सरकारमधील नेत्यांमध्येच मुख्यमंत्री होण्यासाठी सत्तास्पर्धा’; थोरातांची खोचक टीका
Balasaheb Thorat News : सरकारमधली परिस्थिती पाहता गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अगोदर मुख्यमंत्री होते, दुसरे एक उपमुख्यमंत्री त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. सध्याची परिस्थिती पाहिलो तर राज्यातील या सत्ताधाऱ्यांमध्ये असलेल्या अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असून सध्या त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू असल्याने त्यांचे राज्यातील जनतेकडे दुर्लख होत असल्याची खोचक टीका यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली […]
-
‘लोकशाहीचा स्तंभ वाचवा’; राहुरी दुहेरी हत्याकांड प्रकरणी सत्यजित तांबेची मागणी
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकिलांचे दुहेरी हत्याकांड घडले यावर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राहुरी येथे वकील दांपत्याचे दुहेरी हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे राज्यातील वकील हे हादरवून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मध्येच न्यायव्यवस्थेची चौथा स्तंभ मानला जातो याची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे असे मला वाटते असं आमदार सत्यजित तांबे […]
-
‘गुन्हेगारांवर सरकारचा धाक राहिला नाही’; बाळासाहेब थोरातांचा सरकारवर हल्लाबोल
Balasaheb Thorat News : मुंबईत अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली ती हत्या किती थंड डोक्याने करण्यात आली याचा अर्थ असा होतो की सरकार म्हणून धाक राहिलेला नाही यापूर्वी एका राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे भाजपाच्या आमदाराने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहकारी पक्षाचे आमदारावर गोळीबार करतो याचा अर्थ असा होतो गुन्हेगारांवर सरकारचा दाक राहिला नाही किंबहुना राज्यकर्तेच गुन्हेगार […]
-
मॉरिसने पाच राऊंड फायर केले अन् स्वत:लाही संपवलं; नेमकं काय घडलं?
Moris Norovha : मुंबईतील दहीसर भागात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मॉरिस नोरोव्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत वाद मिटवून घेत ऑफिसला बोलावलं होतं. यावेळी दोघांनी एकत्र येण्याचा संकल्पही केला. मिळून एकत्र लोकांची सेवा करण्याचंही ठरलं मात्र, बोलणं संपल्यानंतर मॉरिसने पाच राऊंड फायर करत घोसाळकर यांची […]
-
राज्यात गुंडांचं सरकार बसलंय; घोसाळकर गोळीबारानंतर ठाकरेंची टीका
Aaditya Thackeray Speak on Abhishek Ghosalkar : राज्यात गुंडांचं सरकार बसलं, असल्याची खरमरीत टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना दहीसरमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर आदित्य […]
-
बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका
Vijay Wadettivar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Vijay Wadettivar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा मानला जात आहे. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्दीकी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही, […]
-
मुंबई हादरली! फेसबुक लाईव्ह करत माजी नगरसेवक घोसाळकराचा गोळ्या झाडून खून
मुंबईः ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नामक व्यक्तीने पाच राऊंड फायर करत गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे.घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय. हा सर्व प्रकार मॉरिसने आपल्या फेसबुक लाइव्हवर केला आहे. या गोळीबाराचा थरारा पाहुण अनेकांना धक्का बसला आहे. ओमराजेंच्या विरोधात माजी […]
-
महाराष्ट्र सरकारला मिळणार AI ची साथ मिळणार; गुगलसोबत मोठा करार…
Google : जगात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्सची चर्चा सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्राला आधुनिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि गुगल यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भात करार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीपासून उद्योग ते आरोग्यापर्यंत होणार आहे. एकमेकांच्या तोंडाकडेही न बघणाऱ्या सलमान-शाहरुखमध्ये बाबा सिद्दीकींनी ‘मैत्री’ घडवली होती… या […]
-
भुजबळ माझ्या नादी लागू नको, मंडल आयोग जाईल; मनोज जरांगेंनी धमकावलंच
Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ माझ्या नादी लागू नको, नाहीतर मंडल आयोग जाईल, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी धमकावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरुन भुजबळ आणि जरांगे यांच्यात […]
-
युपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचं नूकसान; मोदी सरकारचा श्वेतपत्रिका काढत हल्लाबोल
White Paper : संसदेच्या अधिवेशनामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या वर्षीचं बजेट सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचं सगळंच बाहेर काढत हल्लबोल चढवला होता. आता निर्मला सीतारामण यांनी युपीए सरकारच्या काळात झालेल्या अर्थव्यवस्थेच्या नूकसानीसंदर्भात श्वेतपत्रिकाच काढत हल्लाबोल […]









