- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
विखे-पाचपुतेंच्या हाकेला अजितदादांची साथ; विसापूर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश
Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाचे मागील 15 डिसेंबरपासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही 21 जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघात आयोजित कार्यक्रमांना खासदार […]
-
पेपरफुटी प्रकरणी सत्यजित तांबेंनी लक्ष वेधलं; शासनाकडे केली ‘ही’ मागणी
Ahmednagar News : राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू असताना यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटतं राहतील. नोकर भरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात […]
-
‘नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’; अंधारेंचा खोचक टोला…
Sushma Andhare News : राज्यात सध्या आगामी निवडणुकांचं वार वाहू लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सत्ताधाऱ्यांवर गुवाहाटी दौऱ्यावरुन खोचक टोला […]
-
मालदीवची ट्रीप कॅन्सल करा अन् ‘छोले भटूरे’ची ट्रीट घ्या; उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाची ऑफर
Maldives Trip : सध्या मालदीवच्या तिकीट बुकिंग प्रकरणानंतर (Maldives trip) आता उत्तर प्रदेशातील एका हॉटेलने मालदीवचं तिकीट रद्द करणाऱ्यांसाठी एक योजना आखली आहे. प्रवाशांनी तिकीट बुकींग रद्द केल्यानंतर छोले भटुरेची मोफत ट्रीटची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये प्रवाशांनी तिकीट बुकींग केलं असेल तर पोर्टलवर जाऊन तिकीट रद्द करायचं आहे, त्या प्रवाशांसाठी ही योजना हॉटेल व्यवसायिकाने […]
-
‘…म्हणजे राजकुंद्राने ब्लू फिल्म बनवल्यासारखंच’; राऊतांच्या टीकेवर नितेश राणेंचा पलटवार
Nitesh Rane On Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अपात्र आमदार प्रकरणावर निकाल दिल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेवर भाजपचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पलटवार केला आहे. लग्न एकदा झाल्यानंतर प्रत्येकवेळी सर्टिफिकेट दाखवावं लागतं […]
-
आव्हाडांची वादग्रस्त विधानाची मालिका सुरुच; न्यायव्यवस्थेवर काल बोलले पण आज इन्कार
Jitendra Awahad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) आत्तापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले आहेत. प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत. नागपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी न्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरदूत न करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, याचं वाईट वाटतं असल्याचं […]
-
मुंबईत मोकाट रेडे, बंदोबस्त करण्याची योजना सुचवा; फडणवीसांकडून ठाकरे-राऊतांना ‘रेड्या’ची उपमा
Devendra Fadnvis : मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त करण्याची आधुनिक योजना असेल तर आम्हाला सुचवा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचा रोख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर असल्याचं दिसून आलं आहे. कारण ठाकरे गटाच्या नेत्यांकडून काल […]
-
मतदारसंघात 300 कार्यकर्ते अन् वेळापत्रक; एनडीएच्या उमेदवारांसाठीचा खास प्लॅन तावडेंनी सांगितला
Vinod Tawade : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच दिल्लीत आज भाजपच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवारांच्या विजयासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांनी […]
-
RPI ला शिर्डीनंतर आणखी कोणती जागा पाहिजे? रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं
Ramdas Athavle : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडूनही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच आता आरपीआयलाही राज्यात दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी केली आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राहुल नार्वेकरांनी […]
-
मनोज जरांगेंसाठी बच्चू कडू मैदानात! भुजबळांनाच भिडले…
Bachhu Kadu : कुणबी नोंदी बोगस असल्याचं वाटतं तर तिथं जावं, या शब्दांत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे-भुजबळ वादात बच्चू कडू मैदानात उतरुन […]









