- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
देवेंद्रजींचं नाव घेत अमृतावहिनींचा उखाणा; विरोधकांवर सोडला बाण…
Amruta Fadnvis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कलाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता राजकारणात नेहमी सक्रिय नाहीत पण पती देवेंद्र फडणवीस यांच्यामागे कायम उभे असतात. याचच उत्तम उदाहरण नागपुरच्या एका कार्यक्रमातलं आहे. नागपुरमध्ये भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात […]
-
कोळी-राणेंमध्ये धुमश्चक्री; ‘नित्या’ अन् ‘निल्या’ म्हणत वाभाडेच काढले…
Nitesh Rane Vs Sharad Koli : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच आयोजन करण्यात आलं. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा कोकणात पार पडत आहे. कोकणातील रोहा, चिपळूण, कणकवली भागात उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर तुटून पडल्याचं दिसून आले होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक-एक मुद्दे घेत जोरदार निशाणा साधला. त्यानंतर […]
-
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा? हिंदु-मुस्लिमांना एकसारखेच कायदे…
UCC In Uttarakhand : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला समान नागरी कायदा (UCC In Uttarakhand) अखेर उत्तराखंडमध्ये मंजूर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी कायद्याचं विधेयक सादर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केलं असून यासंदर्भातील माहिती धामी यांनी एक्सद्वारे दिली आहे. विधानसभा में […]
-
‘कायद्यापुढं सर्व समान’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाच ठोठावला दंड!
CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. दाखल याचिका फेटाळत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह इतर नेत्यांना न्यायालयाने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कायद्यापुढं सर्वजण समान असल्याची टिप्पणीही यावेळी उच्च न्यायालयाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी एप्रिल 2022 मध्ये कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी कथित केएस […]
-
‘उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी’; धनंजय मुंडेंचा घणाघात
Dhananjay Munde On Jitendra Awhad : उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी (Jintendra Awhad) सिद्ध केलं असल्याचा घणाघात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांना विनंतीवजा इशाराच दिल्याचं बघायला […]
-
Kalyan News : आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिस कोठडीत अन्नत्याग
Mla Ganpat Gaikwad : पोलिस ठाण्याच गोळीबार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) पोलिस कोठडीत आहेत. पोलिस कोठडीत असताना गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीपासून गणपत गायकवाड यांनी जेवण केलेलं नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या आग्रहाने त्यांनी दिवसभरात एकदाच चहा घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं […]
-
चोरीचा मामला अन् जोर-जोरात बोंबला; ठाकरेंची शिंदे गटासह भाजपवर जळजळीत टीका
Udhav Thackeray News : चोराला तरी लाज असते, पण यांचा चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपला जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित सभेत ते बोलत होते. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही […]
-
‘भाजपवाले हरामखोरच’; चिपळूणच्या सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात
Udhav Thackeray ON BJP : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रा सुरु आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज ही सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलून चिरफाड केल्याचंच दिसून आलं आहे. सगळं काही देऊनही लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत, अशी […]
-
‘बाळासाहेबांनी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्याला गादीवर बसवलं’; जाधवांची भाजपवर सडकून टीका
Bhaskar Jadhav On BJP : एकेकाळी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्यााल बाळासाहेबांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरु आहे. चिपळूणमध्ये आज जनसंवाद यात्रेची सभा पार पडली. या सभेदरम्यान, बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपकडे झेंडे नसल्याचा जुना किस्सा भाषणात सांगितला […]
-
‘भारतीय लोकं आळशी असल्याचं नेहरुंचं मत’; PM मोदींनी भाषणाचा दाखलाच दिला…
PM Narendra Modi Speech : माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांचं भारतीय लोकांविषयीचं मत आळशी असल्याचं होतं, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केला आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचं भाषण झालं. या भाषणादरम्यान, मोदींनी काँग्रेसवर एक-एक मुद्द्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. ‘हिशोब तर द्यावाच लागणार’; […]









