जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठे संकेत देण्यात आले असून पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आलीयं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतलीयं.
नवविवाहित लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालायं.
जम्मू काश्मीरमधील हॉटेलमालकाने थांबवल्यामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला असल्याचं बुलढाण्याच्या जैन कुटुंबाने व्हिडिओ शेअर करीत सांगितलं.
जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा सैफुल्ला खालिद असल्याचं सांगितलं जातंय. हा सैफुल्ला खालिद नेमका आहे कोण?
पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनी हिंदु-मुस्लिमविषयी केलेल्या भाषणामुळेच ठिणगी पडली असून त्यानंतरच काश्मीरात नरसंहार घडल्याचं सांगितलं जातंय.
मुंबईत पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सेवेत दाखल झालं असून या नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे जगाच्या दिशेने नवा सागरी दरवाजा खुला झाला आहे.
पुण्यात स्कूलव्हॅन चालकाने गैरवर्तन केल्याप्रकरणी पतितपावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हॅनचालकाला चांगलाच चोप दिलायं.
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयात बंदुकधारी इसम शिरल्याची घटना घडली, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीयं.
न्युरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनिषा मानेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं.