चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नसल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊतांवर केलीयं.
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केलीयं.
पाकिस्तानची ही तिसरी वेळ, आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही, असं ट्विट माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी युद्धविरामाच्या निर्णयावर केलंय.
पुण्यातील कोथरुड परिसरात एका थारचालकाने दारुच्या नशेत दुचाकीची संपूर्ण लाईनच उडवून टाकल्याची घटना घडलीयं.
भारतासमोर अखेर पाकिस्तानने युद्धविरामासाठी आग्रह केलायं, त्याची कारणे कोणती आहेत. अर्थिकदृष्ट्या पाकिस्तानची असलेल्या परिस्थिती कमकुवत असल्याचं स्पष्ट झालंय.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिरात भाविकांना हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलायं.
Arun Jagtap यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील चंदनोत्सवादरम्यान 20 फुट भिंत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिल्याने पाकिस्तानसह चीनला चांगलीच धास्ती लागलीयं.
फडणवीससाहेब, सत्ता येत असते, जात असते जास्त गर्वात वागू नका, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उघडपणे इशारा दिलायं.