परभणी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
Atul Subhash : पत्नीची त्रासाला कंटाळून एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय अभियंत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडलीयं.
चंद्रपुरातील चिमुरमधील एका 37 वर्षीय महिलेची वर्गमित्र असलेला निलंबित पोलिस कर्मचारी नरेश डाहुले याने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडलीयं.
आमदारकीचा तुकडा फेकला की बोलायला लागला, शरद पवारांवर बोलण्याची लायकी आहे का? या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीयं.
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही तर मंदिरच असल्याचा निर्वाळा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडून देण्यात आलायं.
विरोधकांच्या आरोपांनंतर व्हिव्हिपॅट मशीनच्या मतमोजणीमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.
मुस्लिमांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतीलत तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा, असा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलीयं.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पुण्यात भर चौकात अपहरण करण्यात आल्याची घटना घडलीयं.
एमएसपी कायद्याच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करीत असतानाच पंजाब-हरयाणा सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय.