राज्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा राहणार असून मराठी भाषा सक्तीची असणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
भोंग्यांसाठी मनसैनिकांवर 17 हजार केसेस टाकल्या, यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी यांनी केलायं.
हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी थेट आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र लिहिलं.
भेसळयुक्त पनीर प्रकरणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर सरकारकडून आता पाऊलं उचलण्यात आली आहेत.
सोलापुरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आलीयं.
निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली असून मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात मंत्री मेघना बोर्डिकर आणि आमदार बाबुराव कोहलीकरांनी आक्रमक पवित्रा घेतलायं.
धाराशिवचे आमदार अभिजित पाटलांच्या बंधूंचा डिपी ठेवत 1 कोटी 10 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आलीयं.
पीडित महिला तिच्या वकीलीचा दुरुपयोग करत असून तिच्या घरी झालेल्या वादातून तिला मारहाण झाल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय.
मला क्रिकेटपट्टूंनी स्वत:चे न्यूड फोटो पाठवण्यात आले होते, असा दावा क्रिकेटपट्टू अनाया बांगरने एका मुलाखतीत बोलताना केलायं.
बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच कळलं तर तेव्हाच आवाज का उठवला नाही, असा थेट सवाल भाजपचे नेते निलेश राणे यांनी केलायं.