वक्फ बोर्ड ही मुस्लिम समाजाने दान केलेली मालमत्ता असून तुमच्या पप्पाची जहागीर नाही, असं रोखठोक भाष्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील केलंय.
सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
कळंब हत्या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत असून आरोपी दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला असून मृतदेहासमोरच जेवण केल्याचं समोर आलंय.
गुजरातच्या बासनकांठामध्ये फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याने 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
महाविकास आघाडीचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात राज्यपालांवर वादग्रस्त विधान केल्याने महायुतीच्या आमदारांनी त्यांना चांगलच फैलावर घेतलंय.
आता माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून भरघोस निधीचीही तरतूद करण्यात आलीयं.
महायुतीतील नेते सत्तेसाठी हापापलेले असून महायुतीला विचारांशी काहीही देणं घेणं नाही, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीयं.
कॉंग्रेस हा हिंदुद्वेषी पक्ष असून मुस्लिम लीगची बी टीम आहे, या शब्दांत मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) जोरदार बरसले आहेत.
भास्करराव तुम्ही मेंढ्याच्या कळपातून वाघांच्या कळपात या, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांना ऑफर दिलीयं.
पुण्यातील हडपसर भागात एका महिलेने 3 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्याचा प्रकार समोर आलायं. त्यामुळे सोसायटीमधील नागरिक संतप्त झाले आहेत.