- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…
Darshna Pawar Murder Case : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचं शेवटचं भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. या भाषणामध्ये दर्शनाने तिच्या लाईफच्या सक्सेसचा कानमंत्र सांगत आहे. आपल्या यशस्वीततेमागे खूप लोकांची मेहनत असते, असं दर्शनाने आपल्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं. एमपीएससी परीक्षेत मिळालेल्या यशानंतर दर्शनाचा एका खाजगी क्लासमध्ये सत्कार करण्यात आला होता. […]
-
मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलणारच, पंकजा मुंडेंच्या विधानाने खळबळ…
Pankja Munde News : मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलणारच असल्याचं विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हात जोडत केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानानंतर राजकारणात चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर आताही पुन्हा त्याचं चर्चेला तोंड फुटलंय. चाल उनकी चल सकते है क्या आप; शायराना अंदाजात भुजबळांनी गाजवलं ‘षण्मुखानंद’ […]
-
International Yoga Day : ‘योग’ हा जीवन जगण्याचा एक मार्ग, अमेरिकेतून पंतप्रधान मोदींचा योगमंत्र…
International Yoga Day : योग हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. योग हे स्वतःसोबत आणि जगासोबत शांततेत कसं वागायचं हे शिकवत, असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे. पंतप्रधान मोदी दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]
-
राष्ट्रवादीचं ठरलं! रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मुंबईत…
अहमदनगरला होणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोस्वी वर्धापन दिन उद्या 21 जून रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईतील माटुंगा परिसरातील शन्मुखानंद हॉल इथं दुपारी 2 वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 9 जून रोजीच हा कार्यक्रम अहमदनगरच्या केडगावमध्ये आयोजित करण्यात आला […]
-
संजय शिरसाटांचा दावा अन् जयंत पाटलांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. संजय शिरसाटांपेक्षा माझी विश्वासार्हता जरा जास्त असेल नाही का? असं खोचक प्रत्युत्तर देत पाटलांनी शिरसाटांचा दावा हाणून पाडला आहे. सैन्यात भरती व्हायचंय! महाज्योती संस्थेकडून उमेदवारांना प्रशिक्षणासह विद्यावेतनही मिळणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना चांगलाच वेग आलाय. उद्धव ठाकरे […]
-
नगरकरांना दहशत अन् गुंडगिरीच्या जाचातून मुक्त करा; भाजपच्या पदाधिकाऱ्याची थेट फडणवीसांकडे मागणी
अहमदनगर शहरात गुंडगिरी आणि दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई करुन नगरच्या जनतेला गुंडांच्या जातातून मुक्त करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही बेपत्ता, 96 […]
-
राष्ट्रवादीनेही केला सर्व्हे, आमचाच पक्ष मोठा होणार असल्याचा जयंतरावांचा दावा…
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीने काँग्रेसनेही सर्व्हे केला असून राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेनूसार राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मोठा होणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आज राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडली. त्यानंतर जयंत पाटील यांनी संवाद साधला. टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही बेपत्ता, 96 तासांचाच ऑक्सिजन शिल्लक… यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, […]
-
टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही बेपत्ता, 96 तासांचाच ऑक्सिजन शिल्लक…
समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही अटलांटिक महासागरात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या पाणबुडीत एका नाविकासह इतर चार जणांचा समावेश आहे. सिर्फट टाईटन असं या पाणबुडीचं नाव असून पाणबुडीने समुद्रात डुबकी घेतल्यानंतर दोन तासांतच संपर्क तुटला आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात आहेत. […]
-
काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही, भाजप प्रवेशानंतर आशिष देशमुखांचा हल्लाबोल…
काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही असल्याचं म्हणत काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुखांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आशिष देशमुख यांनी आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेससर राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा आशिष […]
-
विदर्भात भाजपला मिळाला आक्रमक शिलेदार; आशिष देशमुखांचा गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपला विदर्भात आक्रमक शिलेदार मिळाला आहे. Biparjoy Cyclone : धो-धो पाऊस, विजेचे खांब कोसळले; राजस्थानातही ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं तांडव… आशिष देशमुख यांनी […]









