- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘ती’ ऑडिओ क्लिप ते फडणवीसांची अवस्था? उद्धव ठाकरेंनी सगळचं बाहेर काढलं…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहन होईना अन् सांगताही येईना अशी झाली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भर सभेत फडणवीसांचं राष्ट्रवादीशी युती करणार नसल्याच्या विधानाची ऑडिओ क्लिप ऐकवत त्यांनी खिल्लीही उडवली आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस […]
-
ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बावनकुळेंची खोचक टीका, म्हणाले, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची…
उद्धव ठाकरे राजकारणाच्या खालच्या स्तरावर उतरलेत, म्हणूनच ते आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घेत असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिराचं दर्शन घेऊन सुरुवात केलीय, त्यानंतर वाशिम, अमरावतीत छोटेखानी सभा घेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला […]
-
तुम्ही तरबेज आहातच; CM शिंदेंसमोरच अजितदादांचे गिरीश महाजनांना शालजोडीतून टोमणे
गिरीष महाजन तुम्ही तरबेज आहातच, पण राज्यात आता तीन पक्षाचं सरकार त्यामुळे आता राष्ट्रवादीचेही झेंडे लावत चला, असे शालजोडीतून टोमणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मारले आहेत. दरम्यान, धुळ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार जनतेला संबोधित करीत होते. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात असून […]
-
ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, रामदास कदमांनी पुन्हा डिवचलं…
उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसून हा अधिकार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि शिवसैनिकांना असल्याचं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवसांसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाकरेंकडून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यावरुन रामदास कदमांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंसह […]
-
मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडी धरणाचं पाणी पिण्यासाठी आरक्षित…
पावसाने तोंड फिरवल्याने मराठवाड्यात पाणीबाणी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 26.93 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. तसेच जायकवाडी धरण 33 टक्के भरेपर्यंत धरणातून पाणी सोडलं जाणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. State School : राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा […]
-
Udhav Thackeray : मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही.., उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट मैदानातच बोलवलं
Udhav Thackeray News : मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही यंत्रणा बाजूला ठेऊन मैदानात या, असं खुलं चॅलेंजच माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे. दरम्यान, विदर्भ दौऱ्यादरम्यान, अमरावातीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान भारतातच, ट्विटरने काश्मीरमध्ये लोकेशन दाखून पाकिस्तानला दिला मोठा झटका पुढे बोलताना उद्धव […]
-
पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पळवून नेताहेत, बंडावर उद्धव ठाकरेंची टीकेची झोड…
पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवून नेत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. दरम्यान, आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर आता राष्ट्रवादीतही अजित पवारांना बंड केल्याने पक्ष पळवून नेल्याचं म्हणत ठाकरेंनी दोघांवरही टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी […]
-
NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटलांनी सांगितलं कारण…
NCP Crisis : रोहित पवारांमुळेच मी साहेबांची साथ सोडली असल्याचं अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दिलीप-वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, राष्ट्र्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. माझी पहिली सभा दिलीप वळसे-पाटलांच्या मतदारसंघात घेणार असल्याचं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना ललकारलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही या सभेनंतर आम्हीही […]
-
सैतानाला पाप फेडावं लागतंय, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर घणाघात…
Sadabhau Khot News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक नेत्यांचं सैरावैरा झाल्याचं चित्र उभा महाराष्ट्र पाहत असतानाच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर घणाघात केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा ‘सैतान’ असा उल्लेख करीत सडकून […]
-
अरुण जगताप यांनी घेतली अजित पवारांची भेट; पक्षवाढीसंदर्भात चर्चा
राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर आता अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये देखील आता दोन गट पडले आहेत. आता माजी आमदार अरुण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या बैठकीत पक्ष वाढीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे. शिंदे गटाचा विरोध धुडकावला, अजितदादाच अर्थमंत्री? सरकारी ‘जीआर’मध्ये भलतीच खेळी! […]









