अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटानं #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. याआधीही अनेक पुरस्कारांनी गोदावरी चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटात निशिकांतची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या परिवारापासून काही कारणास्तव दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्याकरता व कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी पुन्हा घराची वाट पकडत असतो. […]
मुंबई : महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या माझ्या वक्तव्याला विचित्र स्वरुप दिलं जात असून मी केलेल्या वक्तव्याबद्दल हात जोडून जाहीरपणे माफी मागत असल्याचं बागेश्वर धामचे बागेश्वर बाबांनी(Bageshwar baba) स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी बागेश्वर महाराजांनी जळगावात संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. बागेश्वर महाराज म्हणाले, संत तुकाराम महाराजांबद्दल मी केलेल्या वक्तव्याचं विचित्रीकरण सुरु असून संत तुकाराम […]
मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तूनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय लोकसेवा […]
मुंबई : राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या लढ्यापुढं अखेर सरकार झुकलं असून एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णयाचं स्वागत करत असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटंलय. तसेच भाजपच्या नेत्यांनी यांच फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अनेक दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश मिळालं असून काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या […]
मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोप म्हाडाने खोटे ठरवले असून कार्यालय माझं नसल्याचं लेखी उत्तर म्हाडाने दिल्याची माहिती माजी मंत्री अनिल परब (Anil Parb) यांनी दिलीय. मुंबईतील बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यील शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. अनिल परब म्हणाले, म्हाडाच्या कार्यालायाकडून मला पाठवण्यात आलेली नोटीस कुठलीही […]
मुंबई : आमदार अनिल परबांचं अर्ध रिसॉर्ट तोडलं, बाकी ईडीने ताब्यात घेतलं, आता कार्यालयही गेल्याने त्यांच्याविषयी मला वाईच वाटत असल्याचं खोचक विधान भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलंय. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं आहे. परबांचं कार्यालय तोडल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडाच्या कार्यालयात गोंधळ घातला आहे. […]
पुणे : दिल्लीतील नेत्यांकडून ग्रीन मिळाला की, दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी लगावला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे-फडणवीस(Shinde-Fadnvis) सरकारमधील आमदारांचं लक्ष लागून राहिलंय. अशातच अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर […]
पुणे : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) कोण हे मला माहित नाही, पण बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळीरांविरोधात कायदा केला पाहिजे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केलीय. तसेच काही लोकांकडून महागाई, बेरोजगारी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. पवार म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांवर अवमाजनक […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे 7 ते 8 जणांनी उमेदवारी मागितल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलंय. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार असून कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील […]
अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी […]