- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
हिंदी भाषा सक्तीची नाही, अन्य भाषेचा पर्याय; मुख्यमंत्री फडणवीसांचे घूमजाव…
राज्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा राहणार असून मराठी भाषा सक्तीची असणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
-
उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? संदीप देशपाडेंचा थेट सवाल…
भोंग्यांसाठी मनसैनिकांवर 17 हजार केसेस टाकल्या, यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी यांनी केलायं.
-
हिंदी सक्ती नकोच; मनसेचं थेट मोहन भागवतांना पत्र
हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी थेट आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र लिहिलं.
-
भेसळयुक्त पनीर प्रकरणी सरकारचं मोठं पाऊल; आमदार पाचपुतेंच्या लढ्याला यश
भेसळयुक्त पनीर प्रकरणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर सरकारकडून आता पाऊलं उचलण्यात आली आहेत.
-
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकरांनी जीवन संपवलं…
सोलापुरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आलीयं.
-
महायुतीत जुंपली! मंत्री अतुल सावे रडारवर; आमदार कोहळीकरांचा आंदोलनाचा इशारा
निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली असून मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात मंत्री मेघना बोर्डिकर आणि आमदार बाबुराव कोहलीकरांनी आक्रमक पवित्रा घेतलायं.
-
आमदार अभिजित पाटलांच्या बंधूंचा डिपी ठेवत 1 कोटी 10 लाखांची फसवणूक; नक्की काय घडलं?
धाराशिवचे आमदार अभिजित पाटलांच्या बंधूंचा डिपी ठेवत 1 कोटी 10 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आलीयं.
-
महिलेकडून वकिलीचा दुरुपयोग! गावकऱ्यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले…
पीडित महिला तिच्या वकीलीचा दुरुपयोग करत असून तिच्या घरी झालेल्या वादातून तिला मारहाण झाल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय.
-
Anaya Bangar : मला न्यूड फोटो पाठवले अन्..,; मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे खळबळजनक दावे
मला क्रिकेटपट्टूंनी स्वत:चे न्यूड फोटो पाठवण्यात आले होते, असा दावा क्रिकेटपट्टू अनाया बांगरने एका मुलाखतीत बोलताना केलायं.
-
‘2 वर्षांपूर्वीच कळलं तर तेव्हाच आवाज का उठवला नाही? बिडवलकर हत्येवरून राणेंचा नाईकांवर हल्ला
बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच कळलं तर तेव्हाच आवाज का उठवला नाही, असा थेट सवाल भाजपचे नेते निलेश राणे यांनी केलायं.









