- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Parbhani Protest : कायदा अन् सुव्यवस्था राखा! प्रकाश आंबेडकरांची अनुयायांना विनंती
परभणी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
-
Atul Subhas : पत्नीचा जाच; पतीने 24 पानांची चिठ्ठी लिहून जीवनयात्रा संपवली…
Atul Subhash : पत्नीची त्रासाला कंटाळून एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय अभियंत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडलीयं.
-
Chandrapur : पोलिस वर्गमित्रानेच गळा आवळला; मृतदेह शौचालयाच्या टाकीत लपवला…
चंद्रपुरातील चिमुरमधील एका 37 वर्षीय महिलेची वर्गमित्र असलेला निलंबित पोलिस कर्मचारी नरेश डाहुले याने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडलीयं.
-
आमदारकीचा तुकडा फेकला की बोलायला लागला, शरद पवारांवर टीका होताच शिलेदार मैदानात
आमदारकीचा तुकडा फेकला की बोलायला लागला, शरद पवारांवर बोलण्याची लायकी आहे का? या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीयं.
-
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिरच; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही तर मंदिरच असल्याचा निर्वाळा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडून देण्यात आलायं.
-
Assembly Election : VVPAT च्या मतमोजणीत तफावत? निवडणूक आयोगाने पत्रकच काढलं, पत्रात नेमकं काय?
विरोधकांच्या आरोपांनंतर व्हिव्हिपॅट मशीनच्या मतमोजणीमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.
-
Bangladesh Violence : …तर मुस्लिमांना ‘लाडकी बहिण योजने’तून वगळा; नितेश राणेंचा शाब्दिक वार
मुस्लिमांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतीलत तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा, असा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
-
‘बेळगाव कारवार’ केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; आदित्य ठाकरेंची CM फडणवीसांकडे मागणी…
बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलीयं.
-
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण…
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पुण्यात भर चौकात अपहरण करण्यात आल्याची घटना घडलीयं.
-
Farmers at Punjab Haryana Border : MSP चा मुद्दा तापला! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; पोलिसांनी सीमेवरच रोखलं…
एमएसपी कायद्याच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करीत असतानाच पंजाब-हरयाणा सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय.









