- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा लढणार ? पंकजा काय म्हणाल्या…
Pankaja Munde On Pathardi Constituency: भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एक मोठे राजकीय विधान केले आहे. राज्यात आठ-दहा मतदारसंघ आहेत. तेथून लोक मला विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगतात. त्यात पाथर्डी हा एक मतदारसंघ आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. नामदेव […]
-
नामदेव शास्त्री व पंकजा मुंडेंची मने जुळली ! पंकजा आणि माझे वैर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. तर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय दसरा मेळावा घेऊ दिला नाही. त्यामुळे शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेकदा हे संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु आता मात्र या तिघांचे मने जुळून येत असल्याचे एका सप्ताहातून […]
-
लव जिहाद, धर्मांतरण घडल्यास पोलिस अधिकारीच जबाबदार, विखेंचा इशारा
Radhakrishna Vikhe On Love Jihad : महसूलमंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज नगरमध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठकीत पोलिस विभागाला सतर्क राहुन शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. पण राधाकृष्ण विखे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना एक इशाराही दिला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत लव जिहाद आणि धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यास थेट पोलिस ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच […]
-
पोलिसांवर राजकीय दबाव; खासदार विखेंचे मोठे विधान
Sujay Vikhe On Police Department : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. पण नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे यांनी नगरच्या शांतता समितीच्या बैठकीत एक मोठे विधान केले आहे. पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप, दबाव आहे. तो काढून टाकला पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे विधान खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. हे विधान करताना त्यांनी आमदार, […]
-
‘सुप्रिया सुळेंचा बारामतीत पराभव निश्चित, दुसरा मतदारसंघ शोधावा’
Mla Ram Shinde On Baramati Loksabha : बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. या मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते, केंद्रीय, राज्यातील मंत्री सातत्याने मतदारसंघात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला घेरत आहे. या मतदारसंघाची जबाबदारी असलेले आमदार राम शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा मतदारसंघ शोधावा, […]
-
Karnataka Elections 2023: काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’, भाजप, जनता दलाचे अनेक आमदार संपर्कात ?
Karnataka Elections 2023: बंगळुरुः कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूकपूर्व चाचणीत काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात भाजपमधील काही जण काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यात भाजपचे आमदार एन. वाई. गोपालकृष्ण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि जनता दल (एस) चे काही आमदार काँग्रेसमध्ये येतील, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. […]
-
पाकिस्तानातील लोक अजूनही सुखी नाहीत; मोहन भागवतांचे मोठे विधान
भोपाळः राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानबाबत एक मोठे विधान केले आहे. पाकिस्तान स्वतंत्र्य होऊन ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण पाकिस्तानातील लोक अजूनही सुखी नाहीत. भारताची फाळणी ही चूक होती, असे पाकिस्तानचे लोक म्हणतात, असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून खुशखबर…संसदेत केल्या ‘या’ घोषणा! […]
-
रोहित पवारांचे मस्केंना चोख उत्तर; म्हणाले लोक धडा शिकवतील
पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी अजित पवार यांच्यावर आज एक मोठा आरोप केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा, यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा आरोप मस्केंचा आहे. त्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख उत्तर देण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी मस्केंना चोख उत्तर दिले आहे. […]
-
मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
पुणेः निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या हे देशाला लुटून विदेशात गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच त्यांना चोर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांना चोर म्हटलं तर काय वाईट म्हटले आहे. राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरत आहे, असा सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. देशातील […]
-
काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टपणे सांगितले
पुणेः काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या भाषणांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणत होते. त्यावरून काँग्रेसबरोबर असलेले उद्धव ठाकरे हे नाराज झाले होते. ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावले होते. आता मात्र या मुद्द्यावरून काँग्रेसने पूर्णपणे माघार घेतली आहे. काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला आहे. विरोधकांची एकमत झाले असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट […]









