- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
‘तथाकथित सभ्य लोकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहू नये’
पुणेः लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा […]
-
Rohit Pawar : राजकारणात येण्याच्या निर्णयाबद्दल आमदार रोहित पवारांनी सांगितलं… |
कोणताही निर्णय मी स्वत;च घेतो. राजकारणात येण्याचा माझा स्वत;चा निर्णय असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं.
-
लष्कराचा ट्रक दरीत कोसळून 16 जवान शहीद
गंगटोकः सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात १६ जवान शहीद झाले. तर चार जवान गंभीर जखमी झालेत. उत्तर सिक्कीम भागातील जेमा येथील वळणावरून वाहन जात असताना ते खोल दरीत कोसळले. जखमी सैनिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात येत आहेत. दुर्घटनाग्रस्त वाहन हे लष्करातील तीन वाहनांचा भाग होता. […]
-
बांगलादेशचा डाव 227 धावांत गुंडाळला !; यादव-अश्विनची जबरदस्त गोलंदाजी
मिरपूरः मिरपूर कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेश संघ 227 धावांत गारद झालाय. भारताचे गोलंदाज उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्यात. सलामीवीर शुभमन गिल 14 आणि केएल राहुल तीन धावांवर खेळत आहेत. त्यापूर्वी बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती. परंतु […]
-
जयंत पाटलांचा आक्रमक पवित्रा कायम
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना विधानसभेतून आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात कमालीचा धक्कादायक ठरला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप हे दोघेही आजपासून आक्रमक झाल्याचे दिसून आले. दिशा सलियान मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले. […]
-
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन पुणेः पुण्यातील भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे आज निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले होते. त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून त्यांना मान होता. […]
-
फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी
नागपूर : लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केलीय. पटोले म्हणाले की, […]
-
घेतले खोके, भूखंड ओके; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
नागपूरः भूखंडाच्या आरोपावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले आहे. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घेतले खोके, भूखंड ओके अशी नवी घोषणाही यावेळी देण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून भूखंडावरून मुख्यमंत्र्यांवर महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला आहे. सभागृहाच्या बाहेरही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना घेरण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर विरोधकांकडून […]
-
काजू कतलीसाठी दुकानदारावर पिस्तूल रोखली !
पुणेः फुकटात काजू कतली दिली नाही म्हणून मिठाईच्या दुकानात गोळीबार करण्याचा प्रयत्न झालाय. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे दोन दिवसांपूर्वी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन […]
-
बबनदादा हवेत होते, आता जमिनीवर आलेत; पुतण्याची खोचक टीका
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह पराभूत झाले. त्यांना बबनराव पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते यांनी पराभूत केले. या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. कुटुंबातील सदस्याविरोधात निवडणूक का लढविली ? याबाबत साजन पाचपुते यांनी लेट्सअपशी संवाद साधला. मी आणि प्रतापसिंह हे एका आईची लेकरे नसल्याचे सांगत आगामी काळातही सत्तासंघर्ष सुरूच […]

![Rohit Pawar : राजकारणात येण्याच्या निर्णयाबद्दल आमदार रोहित पवारांनी सांगितलं… | 18[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/181.png)





![घेतले खोके, भूखंड ओके; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी 2[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/21-3.png)

