धुळे पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नाहीत, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज केला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी मोठी मागणी केली आहे. चलनातून 500 रुपयांच्या नोटा काढून टाका
एक 45 वर्षीय विधवा महिला तिच्या मुलीच्या लग्नासाठी मुलाचा शोध घेत होता. पण नंतर असं काही घडलं की या मु्लीची आईच होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्नही केलं.
कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला (Dharavi Project) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
आजमितीस देशातील 14 राज्यांतील 6.1 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळवून दिली आहे. या डिजिटल ओळखपत्राला शेतकरी ओळखपत्र असेही म्हटले जाते.
या सरकारी जाहिरातीत जो युवक झळकला होता तोच युवक त्या योजनेसाठी अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बबियांव गावातील शेतकऱ्याने जपानमधील मियाझाकी या खास आंब्याची शेती केली आहे.
देशातील सर्व सीबीएसई शाळांत शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईने देशातील 24 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.
चीन पाकिस्तान, बांगलादेशचा प्याद्यासारखा वापर करत आहे. यात आणखी एका देशाची भर पडली आहे. हा लहानसा देश भारताच्या दक्षिण दिशेला आहे. श्रीलंका.
बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasale) यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.