- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Exit Poll : 2019 मध्ये किती खरे ठरले होते निवडणुकीचे अंदाज?, वाचा सविस्तर..
Maharashtra Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर 23 तारखेला मिळणारच […]
-
राज्यात पुन्हा महायुती सरकार? भाजप सर्वात मोठा पक्ष; एक्झिट पोलचा अंदाज काय
Maharashtra Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सरासरी टक्के मतदान झाले आहे. यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 […]
-
मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून सात पोलीस निलंबित; नेमकं कारण काय?
निवडणूक आयोगाने मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
-
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी पैसे वाटप; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जत शहरातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
-
मुंबई ठाण्यात वेग मंदावला, गडचिरोलीत सुस्साट.. राज्यात दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
-
संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
-
शेवटच्या टप्प्यात ट्विस्ट! सोलापुरात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अपक्षाला पाठिंबा; ठाकरेंच्या अडचणी वाढणार
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
-
“आघाडीशी प्रामाणिक न राहणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये”, विखेंचा थोरातांवर हल्लाबोल
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
-
श्रीगोंदा मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या; अनुराधा नागवडेंचं आवाहन, आढळगावात सभा
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
-
संग्राम जगतापांचं बळ वाढलं, ओबीसींच्या बैठकीत निवडून देण्याचं आवाहन
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.









