भारतीयांना इंटरनेटची प्रचंड सवय झाली आहे. एका रिपोर्ट नुसार भारतीय लोक दिवसातील साधारण 6.45 तास ऑनलाइन असतात.
आघाडीतील मित्रपक्षांच्या या वेगवान खेळीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ज पक्षाच्या दोन बैठका मुंबईत होत आहेत.
लोकसभा उपाध्यक्षपद आपल्याला मिळावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने जुन्या परंपरांचा हवाला दिला आहे.
श्रीलंके विरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक टाय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली.
पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड या जागा आम्हालाच मिळायला हव्यात असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?
अजितदादांनी वेगळे लढावं अशी भाजपाची रणनीती असू शकते. जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांकडून अजितदादांवर टीका केली जात आहे.
अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी केली.
देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.