राज्याच्या 90 मतदारसंघात एकूण 1 हजार 33 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 462 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
भारताने सिंधू जल करारात बदल करण्याची मागणी केली आहे. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला एक नोटीस सुद्धा पाठवली आहे.
अमेरिकी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करताच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
Chandrababu Naidu : आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे देशभरातील हिंदू धर्मियांत संतापाची लाट उसळली आहे. आधीच्या वायएसआर काँग्रेस (Andhra Pradesh) सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील लाडूचा प्रसाद (Tirumala Temple) तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली जात होती, असा दावा नायडू यांनी केला आहे. नायडूंच्या […]
रिपोर्टनुसार 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी याचे समर्थन केले होते. परंतु, 15 पक्षांनी याचा विरोध केला होता.
जय मालोकरचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर जबर मारहाणीमुळे झाला असा धक्कादायक खुलासा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उघड झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्सने पराभव करत अफगाणिस्तानने विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानचा आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच विजय आहे.
पराग अग्रवाल आता AI सेक्टरमध्ये उतरले आहेत. एलन मस्कने कंपनीतून काढून टाकल्यानंतर त्यांनी नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन (Arvind Kejriwal) दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. आज केजरीवाल यांनीच तशी घोषणा केली आहे. तुरुंगात बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणुकीनंतरच पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या (New Delhi) खुर्चीवर बसेन. माझ्या जागी दुसरा कुणीतरी मुख्यमंत्री असेल असेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या घोषणेनंतर दिल्लीचा मुख्यमंत्री […]
मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले.