पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात देश वेगाने प्रगती करो, असे नवे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे.
माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोकं मतं व्यक्त करत आहेत.
पाण्याची समस्या अनेक देशांत निर्माण झाली आहे. मेक्सिको, तुर्की, ब्रिटन, इजिप्त या देशात पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे.
सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत छगन भुजबळ नाराज नाहीत असे स्पष्ट केले.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत एक ट्विट केलं होतं. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.
अण्णा हजारे जागे झाले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आता अण्णांनी इलेक्टोरल बाँड्सविरोधातही आवाज उठवला पाहिजे.