नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे. या संकटाला माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली कारणीभूत ठरले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलींद नार्वेकर यांना विधानपरिषदेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
भारताविरुद्धच्या पाच टी 20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी काल झिम्बाब्वेच्या 17 सदस्यीय स्क्वाडची घोषणा करण्यात आली.
ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी 20 विश्वकप जिंकला त्याच पद्धतीने आता महायुती राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकणार आहे.
पन्नास टक्के भारतीय इतके आळशी झाले आहेत की रोज आवश्यक शारीरिक श्रम देखील करत नाहीत. यामध्ये महिलांची संख्या जवळपास 57 टक्के आहे.
तेलुगू अमेरिकेतील अकराव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी विदेशी भाषा बनली आहे. हिंदी आणि गुजराती नंतर तेलुगूचा नंबर आहे.
महाभारतातल्या अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता तसाच आता आम्हालाही फक्त राज्यातील निवडणूक दिसत आहे
विश्वचषक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
मागील सहा महिने माझ्यासाठी खूप खराब गेले. हा काळ मी कसा व्यतित केला ते सांगू शकत नाही. मला रडायचं होतं पण रडलो नाही.
अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारची घुसखोरी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.