विदेशात जाऊन नोकरी करण्याचं अनेक भारतीयांचं स्वप्न असतं. यासाठी मोठी मेहनतही घेतात. परंतु, फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात. अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत.
आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जोरदार पाऊस होईल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हरियाणातील नूंह मध्ये एका टूरिस्ट बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गौतम गंभीरला दिल्याची माहिती आहे.
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला.
सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आराखडा अंतिम करण्याच्या सूचना दिल्या.
माझी आणि शरद पवारांची माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.