विश्वविजेत्या टीम इंडियाच्या मरीन ड्राइव्ह परिसरात काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
या निवडणुकीत ब्रिटेनमध्ये सत्तापालट झाला असून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला आहे.
ज्या वानखेडे स्टेडियमवर त्याला सर्वाधिक ट्रोल केलं गेलं तिथेच हार्दिक, हार्दिक नावाच्या घोषणा फॅन्सकडून दिल्या जात होत्या.
सन 2024 मध्येही जगातील अनेक देशांना गरिबीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. लोकांचे उत्पन्न घटले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
ब्रिटेनमध्ये 15 मतदारसंघ असे आहेत जिथे भारतीय नागरिकांचा दबदबा आहे. निवडणुकीतही अनेक भारतीय उडी घेतली आहे.
भारतीय संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
भारतीय संघातील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
जो जास्त काम करतो त्यालाच जास्त त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप झाले. पण यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही