काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली.
विश्वचषकातील अंतिम सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला बक्षीस म्हणून जवळपास 20.4 कोटी रुपये मिळतील.
जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
श्रीलंका क्रिकेटमध्ये वादळ आलं आहे. दिग्गज महेला जयवर्धने नंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकांनी देखील राजीनामा दिला आहे.
विधानपरिषदेतील 11 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मविआकडून नियोजन केले जात आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर टीका केली.