- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
France : भारतीय प्रवाशांचे विमान फ्रान्सने रोखले, प्रवाशांची कसून चौकशी; धक्कादायक कारण समोर
France News : फ्रान्समधून मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास तीनशे भारतीय प्रवासी प्रवास करत असलेले एक विमान फ्रान्सने (France News) अचानक रोखले. या अचानक झालेल्या प्रकाराने विमानातील प्रवाशांत मोठा गोंधळ उडाला. संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) निकारागुआ येथे जात असलेल्या या विमानाला फ्रान्समध्ये रोखण्यात आले. यानंतर या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. मानवी तस्करीच्या […]
-
Electra Stumps : आश्चर्यच! आता स्टम्प सांगतील चौकार अन् षटकार; क्रिकेटमध्ये अफलातून स्टम्प्सची एन्ट्री!
Electra Stumps : क्रिकेटमध्ये रोज नवनवीन बदल होत आहेत. आताही एक मोठा बदल झाला आहे. नवीन स्टम्प्स दाखल झाले आहेत. या स्टम्पसचं वैशिष्ट्य असं आहे की फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला तर या स्टम्पवरील लाइट्स चमकतील. इतकंच नाही तर गोलंदाजाने नो बॉल टाकला तरीही लाइट्स लागतील. यामुळे मैदानावरील पंचांचे काम काही प्रमाणात कमी झाले आहे. […]
-
‘सोनिया अन् राहुल गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का?’ सोमय्यांचा खोचक सवाल
Kirit Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केल्यानंतर या टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? असा खोचक सवाल सोमय्या यांनी केला. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या मुद्द्यावर […]
-
Manoj Jarange : उद्या अल्टिमेटम संपणार, आज बीडमध्ये निर्णायक सभा; शाळा बंद
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. यानंतर पुढे काय असा प्रश्न विचारला जात असताना आज बीड येथे निर्णायक सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या […]
-
Rahul Gandhi : नीतीशकुमारांना राहुल गांधींचा फोन; दोघांतील चर्चेने नाराजीचं कोडं सुटणार ?
Rahul Gandhi Talks Nitish Kumar : इंडिया आघाडीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज (Nitish Kumar) असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नीतीशकुमार यांना फोन केला. दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजवाणी करण्याच्या उद्देशाने दोघांत चर्चा झाल्याची माहिती आहे. आघाडीत नीतीशकुमार यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. […]
-
संजय राऊतांना धक्का! कोविड घोटाळ्यात पाटकर अन् भागीदारांची 12 कोटींची संपत्ती जप्त
Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतील कोविड 19 जंबो सेंटर (Mumbai News) घोटाळ्यात ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणखी अडचणीत आले आहेत. ईडीने या घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी सुजित पाटकर (Sujit Patkar) आणि त्यांच्या भागीदारांची 12 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर […]
-
संसदेत घुसखोरीवेळी भाजप खासदार पळून गेले; गौप्यस्फोट करत Rahul Gandhi मीडियावर भडकले
Rahul Gandhi : संसद सभागृहातील घुसखोरी, विरोधी पक्षांतील खासदारांचं निलंबन त्यानंतर तृणमूलच्या खासदारकडून उपराष्ट्रपतींची मिमिक्री करण्याचा प्रकार या मुद्द्यांवर भाष्य करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या कारभारावर आगपाखड केली. देशात बरोजगारी आहे हे मीडियात कधी दाखवलं गेलं नाही. मीडियाने यावर कधीच आवाज उठवला नाही. मीडियाने काय दाखवलं तर संसदेबाहेर […]
-
Chhagan Bhujbal : जरांगेंच्या नव्या आयडियांची भुजबळांनाही भुरळ; ऐकण्याचा सल्ला देत केली उपरोधिक टीका
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली. जरांगेंनी याआधी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार […]
-
Ahmednagar Politics : नगरच्या विकासासाठी काय केलं? आ. जगतापांनी विरोधकांना सुनावत यादीच दिली
Ahmednagar Politics : नगर शहरात आधीच्या लोकांना विकासाचे काही देणेघेणे नव्हते. लोकांना विकासच माहित नव्हता. गेल्या ७ ते ८ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो. आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासाच्या नावावर चर्चा होते, आरोप-प्रत्यारोप होतात हे पाहून समाधान वाटते अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी शहरातील विरोधकांना […]
-
Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसांत जर आरक्षणाबाबत (Maratha Reservation) […]









