- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘अजितदादा भाषणाला उभे राहताच निघून का गेलो?’ फडणवीसांनीच संशय मिटवला
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. मात्र, याच बैठकीत असा एक प्रसंग घडला. ज्याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातच दिलं. त्याचं झालं असं, मुंबईतील वरळी येथे महायुतीची बैठक आयोजित केली होती. या […]
-
‘महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही’; राहुल गांधींचा पवार-ठाकरेंना टोला
Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर (INDIA Meeting) मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांवरही मोजक्या शब्दांत भाष्य केले. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएन मिळेल. […]
-
‘जे इंग्रजांना जमलं नाही, तिथं मोदी काय करणार?’ राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi : भाजपवाले म्हणतात काँग्रेसमध्ये दम नाही तर मग कर्नाटकातून भाजपला (BJP) कुणी साफ केलं. महाराष्ट्रात आता कोणती पार्टी उभी आहे. काँग्रेसची मोदी, आरएसएसला भीती वाटत आहे. आता चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत तिथे जे कर्नाटकात झालं तेच होणार. त्यानंतर राष्ट्रीय निवडणुकीतही काँग्रेसच (Congress) जिंकणार असा निर्धार व्यक्त करत इंग्रज काँग्रेसमुक्त भारत करू शकले […]
-
‘खोटं बोला पण, रेटून बोला’; मराठी म्हणीचा आधार घेत खर्गेंचा मोदींवर घणाघात
INDIA Meeting : देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक (INDIA Meeting) मुंबईत पार पडली. यानंतर शुक्रवारी समारोपाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मराठी भाषेतील एका म्हणीचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. खर्गे म्हणाले, आता मोदी (PM Modi) खोटं बोलतात पण. लोकांना ते खरं वाटतं. मराठी भाषेत एक म्हण आहे. […]
-
‘पवारांनी थांबवलं पण, ‘ममता’ थांबल्या नाहीत; फडणवीसांनी सांगितलं इंडिया बैठकीत काय घडलं?
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. या आघाडीकडून पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नावही जाहीर होऊ शकलं नाही. माझा त्यांना सवाल आहे की त्यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. येथे खुर्च्यांची कशी ओढाताण […]
-
‘राज्यात 48 खासदार अन् काँग्रेसला भोपळा’; बावनकुळेंनी सांगितलं विजयाचं भन्नाट गणित
Chandrashekhar Bawankule : मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) फक्त 1 जागा मिळाली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल तेव्हा काँग्रेस राज्यात शून्यावर आणण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. पंतप्रधान मोदी ज्यावेळी शपथ घेतील त्यावेळी राज्यातून 48 खासदार हात वर करून उभे असतील. तसेच राज्यात मुख्यमंत्री शपथ घेतील त्यावेळी महायुतीचे 225 आमदार उभे असतील, असा निर्धार […]
-
One Nation One Election ला अजितदादांची साथ; विरोधकांनाही दिला इशारा
One Nation One Election : देशात एक देश एक निवडणूक (One nation One Election) घेण्यासाठी मोदी सरकारने समिती गठीत केली आहे. देशात बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा होतीच. निवडणुकीतील वेळ आणि पैशांचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने देशभरात एकाच वेळी निवडणुका घेता येतील का याची चाचपणी सरकारकडूनही केली जात होती. अखेर आज मोदी सरकारने त्या दिशेने पावले […]
-
करोडो बहिणींना मोदी सरकारची रक्षाबंधन भेट; घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची घट
LPG Rate : महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. कांद्याची संभाव्य भाववाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातशुल्क लावून भाव नियंत्रणात आणले. त्यानंतर आता स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या किंमती थेट […]
-
Sanjay Shirsat राऊतांवर भडकले म्हणाले, आपण पाकिस्तानात..
Sanjay Shirsat on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर राजकारणाचा पारा चढला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) देखील राऊतांवर संतापले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर […]
-
राऊत अन् ठाकरेंची नार्को करा! Nitesh Rane एटीएसला देणार पत्र
Nitesh Rane Criticized Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो. गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात […]










