- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
विखे पाटलांच्या संस्थानात झाकीर नाईक साडेचार कोटी का देतो? शिंदेंच्या ‘त्या’ मंत्र्यांवर राऊतांचे गंभीर आरोप
Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद पेटल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी अलीकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत बारा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काल ईडीने ठाकरे गटाशी संबंधित काही ठिकाणांवर छापे टाकले. […]
-
Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड अखेर निलंबित
Anil Ramod : पुण्यातील लाचखोर अधिकारी अनिल रामोडसंदर्भात (Anil Ramod) मोठी बातमी समोर आली आहे. विभागीय आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश आज विभागीय आयुक्तालयाला मिळाले. रामोड याला 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने 10 जून रोजी रंगेहाथ अटक केली होती. महामार्गालगतच्या जमिनीशी संबंधित हा व्यवहार होता. तपासाला […]
-
‘अजितदादांचं काम उत्तमच पण, इतरांनी काही’.. राऊतांनी काँग्रेसला दिला इशारा
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या, अशी विनंती बुधवार (दि.21) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली […]
-
निवडणुकीत भाजपचा अदृश्य हात ? कोल्हेंनी स्पष्ट सांगूनच टाकलं!
Ganesh Factory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर या निवडणुकीत कोल्हेंना भाजपमधून (BJP) मदत मिळाली. विखेंविरोधात लढण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोल्हेंना उद्युक्त केल्याच्या […]
-
‘त्याशिवाय’ निवडणुकीत रिझल्ट मिळणार नाही; जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना खास मंत्र
Jayant Patil : आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष बनवायचा हे नुसते बोलून चालणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाने एक तास राष्ट्रवादी आणि बूथ कमिट्या बांधा. बूथ कमिट्यांकडे लक्ष दिले नाही तिथे तीस ते चाळीस हजार मतांनी आमचा पराभव झाला. कमिट्या केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हे ठरवून येथून जाऊ या, असा […]
-
“राधाकृष्ण विखेंशी संघर्ष झाला तरी भाजप सोडणार नाही”; गुलाल उधळल्यानंतर कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
Ganesh Faetory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर आता विखे कोल्हे असा नवा संघर्ष सुरू होणार, जिरवाजिरवीचे राजकारण होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र ही युती […]
-
कामाला लागा, 2024 मध्ये राष्ट्रवादी नंबर एक करायचाय; तटकरेंचा संकल्प अन् मित्रपक्षांना इशारा
Sunil Tatkare : पुढील 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होतील. राज्यात निवडणुका असल्याने त्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एक बनविण्यासाठी वाटचाल करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील […]
-
‘मुंबईतच का, ठाणे आणि पुण्यातही चौकशी करा’; ईडीच्या कारवाईवर दानवेंचा संताप
Ambadas Danve reaction on Ed raids : मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे (ED Raid) टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. […]
-
‘उद्धव ठाकरेंनी ‘ते’ बंड सहज थांबवलं असतं पण… दानवेंचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बंडामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आणता आले. या घडामोडींना एक वर्ष उलटून गेले तरीही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या बंडाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. […]
-
भारताला तोडण्याचा मोठा कट; मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे ?
RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशात सध्या सुरू असलेल्या एका कटाचा उल्लेख केला. भागवत म्हणाले, भारत पुढे चालला आहे मात्र असुरी शक्तींना ते काही पसंत पडलेले नाही. भारताला तोडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. भागवत यांनी कुणाचेही नाव न घेता हे वक्तव्य केले त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे […]










