एसआयपीची रक्कम आणि किती वर्ष गुंतवणूक करायची, हे तुमच्या हातात आहे. पण दरवर्षी 15 टक्के परतावा मिळेल, याचा अंदाज बांधता येत नाही.
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं
गापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केलं
याच्या एकत्र येण्याचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगाव
आज मुंबईतील वरळी डोम येथे विजयी मेळावा झाला. त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचे अनेक फोटो समोर आलेत. त्यातीलच काही फोटो पाहा.
अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी
अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित अंतरिम व्यापाराबद्दल बोलताना ते म्हणाले, एफटीए तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तो दोन्ही पक्षांसाठी
यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या घोषनेवर भाष्य केलं. ते म्हणाले, पदासाठी काय काय करावं लागतं
खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमाअंतर्गत खासदार सोनवणे यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी सविस्त उत्तर दिली.
जय गुजरात या घोषणेवरून आता राजकारण तापलं असून विरोधकांनी जोरदार प्रहार सुरू केला आहे. त्या सगळ्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.