जिल्ह्याच्या तूर पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढे जाऊन तुरीची पेरणी झाली आहे.
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. येथे जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे.
हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा
उपमुख्यमंत्री माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान झाले. पण चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप घेतला आहे.
एसआयपीची रक्कम आणि किती वर्ष गुंतवणूक करायची, हे तुमच्या हातात आहे. पण दरवर्षी 15 टक्के परतावा मिळेल, याचा अंदाज बांधता येत नाही.
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं
गापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केलं
याच्या एकत्र येण्याचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगाव
आज मुंबईतील वरळी डोम येथे विजयी मेळावा झाला. त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचे अनेक फोटो समोर आलेत. त्यातीलच काही फोटो पाहा.
अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी