- Letsupp »
- Author
-
शेतकरी संकटात असताना मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदे यांची पंतप्रधानांवर टीका
सध्या डोनाल्ड ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झालीय. शेतकरी संकटात सापडलेला आहे, आणि हे मेलोडी मेलोडी करतं बसलेत.
-
नीट पेपर लीक प्रकरणावर केलं भाष्य; JNUच्या प्राध्यापकावर होणार कारवाई?
60 हजार टोकन आणि 10 लाख प्रति पेपर अशी योजनाबद्ध फसवणूक करण्यात आली, ज्यात सुमारे 5.74 कोटींहून अधिक रक्कम उकळण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
-
गोड बोलून मैत्री करायची अन् डाव टाकायचा; 140 हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक
आदर्श म्हात्रे याने आतापर्यंत तब्बल 140 हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
लग्नानंतर १२ दिवसांनीच उचललं टोकाच पाऊल; बीडमध्ये तरुण तलाठ्याने केली आत्महत्या
पत्नी ड्यूटीवर गेलेली असताना गणेश कोळी यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक; ‘हे’ चार महत्वाचे घेतले निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
-
कांदा कापल्यावरही यांना अश्रू येणार नाहीत; आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांची टीका
विरोधकांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यावरही अश्रू येणार नाहीत अशी लोक आंदोलन करतायत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
-
पेद्दीमधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचं धमाकेदार डान्स नंबर हेल्लाल्लालो रिलीज
भोपालमध्ये 23 मे रोजी ‘पेद्दी’साठी आतापर्यंतचा सर्वात मोठा म्युझिकल इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्म पुरस्कार; महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान
आज पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील समारंभात महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
-
महागाई मानव! पेट्रोल अन् डिझेलचे दर वाढताच राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका
राहुल गांधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचा 'महागाई मानव' असा उल्लेख केला असून केंद्र सरकारने जनतेच्या खिशावर हळूहळू वार केल्याचा त्यांनी आरोप केला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नवभारताचा उदय; ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ अंकाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मोदीजींनी गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत केलेले काम एका पुस्तकात किंवा एका भाषणात मांडणे कठीण आहे.









