लातुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरन झालं. त्यावेळी त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, आपली परंपरा आणि वारसा पुढे नेण्यात बहिणींची महत्त्वाची भूमिका आहे. हा दिवस महत्वाचा आहे.
बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलांवर गोळीबार केल्याची घटना काल सायंकाळी घडली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातुरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झाल. त्यावेळी पकंजा मुंडे बोलत होत्या.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्याया सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. पण आता...
इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे भाडेतत्वावरील जागेत संशयितांकडून बेकायदेशीर कॉल सेटर चालवण्यात येत होते.
राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की, शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पूजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्त, स्वातंत्र्यवीरांनी रक्त सांडले. पहिले युद्ध भारताला पाकिस्ताविरुद्धच लढावे लागले