कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांची जिल्हाबंदी हटवण्याची याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (ता. २५) फेटाळून लावली.
अमित ठाकरे माहिममधून तर आदित्य ठाकरे वरळीतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे माहीम आणि वरळीत कोणता ठाकरे बाजी मारणार?
Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhansabha Election) महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने (Mahayuti) यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, राज्यातील एकूण 288 मतदारसंघापैकी 73 मतदारसंघात विजयी प्राप्त करणं मविआ आणि महायुतीला चांगलचं कठीण बनलं. जयंत पाटील यांच्या पराभवासाठी ‘जब मिल बैठे अजितदादा और वो तीन यार…’ यंदा मविआ […]
CM शिंदेंनी आदित्य ठाकरेंची कोंडी करण्यासाठी मोठा डाव टाकला. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मैदानात उतरलं.
आता प्रमुख तीन घटक पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरून 90-90-90 वर पोहोचला आहे. आमचे उमेदवार सक्षम आहेत - बाळासाहेब थोरात
ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर (Mahadev Babar) हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.
कॉंग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विरोधात प्रफुल गुडधेंना (Praful Gudadhe) उमेदवारी देण्यात आली.
सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांची भारताचे नवे सरन्यायाधिश म्हणून आज नियुक्ती झाली.
पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील 45 उमेदवारांची नावं घोषित केली. या यादीत विदर्भातील सात जणांना संधी देण्यात आली.
निळवंड्यांचे पाणी मंत्री विखे पाटील यांनीच आणले. कधीतरी खरं बोलायला शिका, अशा शब्दात डॉ. सुजय विखेंंनी बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल केला.