कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.
प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत (Center for Advanced Computer Development) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते.
जौनपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत बाबू सिंह कुशवाह विजयी झाले. त्यांनी कृपाशंकर सिंग यांचा पराभव केला.
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याची तक्रार संजय जाधवांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पत्रातून केली.
इंडिया आघाडी (India Alliance) विरोधात बसणार असून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
इंडिया आघाडीला (India Alliance) 233 जागा मिळाल्यानंतर आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा केंद्रबिंदू हा सर्व्हे होता. सर्व्हेमुळे ओव्हर कॉन्फीडन्स आला आणि आमचा पराभव झाला. - संजय शिरसाट
मला माझा पराभव मान्य आहे. पराभवही सन्मानाने स्वीकारला पाहिजे, अशी शिकवण आम्हाला मुंडे साहेबांनी दिली - पंकजा मुंडे
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली.