कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.
राहुल झावरेंवर गंभीर हल्ला झाल्याने आमदार प्राजक्त तनपुरे संतापले. तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? असा सवाल त्यांनी केला.
निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, अशी टीका निलेश लंके यांनी केली.
बिहारमधील लखीसराय (Lakhisarai) जिल्ह्यातील पाटणा-देवघर ईएमयू पॅसेंजर (Patna-Deoghar EMU Passenger) ट्रेनला गुरुवारी भीषण आग लागली.
नव्यानं सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही, असे मत निर्मला सीतारामण यांचे पती-अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी व्यक्त केलं.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज आढावा बैठक झाली. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना पर्याय शोधत आहे, असं विधान राऊतांनी केलं.
आम्हाला जे यश मिळाले ते शरद पवार यांच्यामुळेच. शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो असेही जयंत पाटील म्हणाले.
ध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंचं तुम्हाला सांगतो, असं जयंत पाटील म्हणाले.
बजरंग बाप्पा सोनवणे याचं मी स्वागत करतो... आमच्या पक्षाला बजरंग बली पावला,