कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
चंद्रकांत खैरेंनी या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडलं आहे. पक्षातीला काही लोकच आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचं खैरे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बाजी मारली नाही.
संजय देशमुखांना (Sanjay Deshmukh) 594807 इतकी मते मिळाली असून त्यांनी राजश्री पाटलांचा तब्बल 94 हजार 473 मतांनी पराभव केला.
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
इंडिया आघाडीने देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा, हे जुलमी सरकार आपण हटवायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.
चंद्रपुरामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Mungantiwar) यांचा दणदणीत पराभव केला
अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा दणदणीत पराभव झाला.
अखेरच्या फेरीत नितीन गडकरींनी 1.25 लाख मतांना आघाडी मिळवत कॉंग्रेसच्या विकास ठाकरेंचा दणदणीत पराभव केला.